
"ती माती तुला विसरणार नाही...."
ईतकी मूर्खपणाची ओळ मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी ही लिहाली नाही! कारण या हुतात्म्यांची आठवण आज कुणालाही उरलेली नाही !
विंदा कर्नदीकर
हुतात्मा चौक हा संयुक्त महाराष्ट्र समिति च्या १०५ मराठी माणसांच्या आहुती चा प्रतीक आहे!
आजूनही किती मराठी लोकांच्या बलिदानचा प्रतीक आहे....,
केशवराव जेधे, आचार्या अत्रे, प्रबोधनकार टाक्रे , सेनापती बापट, शाहीर अमर हायंच्या परिश्रामाचा प्रतीक आहे!
हे सार कशासाठी? मराठी माणसा साठी तर ना? मग का आज आपण त्यांना विसरलो आहोत.....?
ह्या चळवळी संबधित माहिती .... http://en.wikipedia.org/wiki/Samyukta_Maharashtra_Samiti
No comments:
Post a Comment